मुंबई
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारला होता. यासंदर्भात मागणी करून दोन दिवस उलटल्यानंतरही बेस्ट उपक्रमाकडून चर्चेसाठी प्रतिसाद न मिळाल्याने बेस्टचे कर्मचारी ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या सरकारच्या घोषणेचा अवलंब करून कामावर रुजू होणार नसल्याचंही सांगण्यात आलं होतं. परंतु महाव्यवस्थापकांच्या आवाहनानंतर अखेर हे आदोलन मागे घेण्यात आलं आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे